रंगपंचमी – शास्त्र काय सांगते ?

फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव म्हणजेच रंगपंचमी . या दिवशी लोक एकमेकांच्या अंगावर रंग

Read more

आमची शाळा – येथे कर माझे जुळती

आई-वडिलानंतर आपल आयुष्य घडवण्यात शिक्षकांचं महत्वाच योगदान असत. अगदी लहान वयात आपल्यावर संस्कार करण्याच काम शिक्षक करत असतो.आपल्या जीवनाच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा

Read more

जाऊ बघाया पार्ल्याचे गणपती

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली ती पुण्यात. लोकमान्य टिळकांनी “सर् विंचूरकर वाड्यात” पहिला गणेशोत्सव सुरु केला. तेव्हा

Read more

जीएसटी (GST ) लागू झाल्यानंतर काय झाले स्वस्त काय झाले महाग ???

१ जुलै पासून GST साधारण ५ स्लॅब्स मध्ये लागू झाला आहे. ५%,१२%,१८%,२८% आणि Nil . हाच GST  आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकाराने

Read more

“वटपौर्णिमा”

जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती.

Read more

सप्तपदी मी रोज चालते …

लग्न म्हणजे समाजाने निर्माण केलेली व्यवस्था, जिथे स्त्री आणि पुरुष कायदेशीररीत्या धार्मिक विधींसह कायमसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाल्यास लग्न म्हणजे सामाजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या स्वतंत्र वातावरणात वाढलेल्या दोन घराण्यांतील व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी जन्मभर एकत्र राहण्याचा केलेला विलक्षण प्रयोग !

Read more
Main Menu